पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी येथील भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
हा विजय म्हणजे जनतेने दिलेला विकासाला कौल, प्रामाणिक नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि “सबका साथ, सबका विकास” या ध्येयधोरणाची पावती आहे.
नव्या आशा, नव्या संकल्प आणि नव्या ऊर्जेसह भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. या अभूतपूर्व विजयासाठी सर्व मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷