आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा महिलांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक निर्णय ठरत आहे.
महिलांना राजकीय क्षेत्रात समान संधी मिळावी, त्यांचा आवाज अधिक प्रभावी व्हावा यासाठी घेतलेले हे पाऊल खरोखरच स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप आहे. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक सक्षम होणार असून देशातील प्रत्येक महिलेसाठी ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाला आपला उत्स्फूर्त पाठिंबा देण्यासाठी आजच 9667173333 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि महिला सक्षमीकरणाच्या या अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवा. नारीशक्तीचा सन्मान म्हणजे देशाचा अभिमान. चला, या परिवर्तनाच्या प्रवासात आपण सर्वजण सहभागी होऊया.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷